मुंबईकरांनो हातात बांगड्या भरल्या आहात का?

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच ती जगातील एक मोठी औद्योगिक महानगरी आहे आणि याच महानगरी मधून देशाला सर्वाधिक म्हणजेच ४४ टक्के महसूल मिळतो आणि त्याच्यावर देशाचा आर्थिक गाढा चालतोय. भारतातील प्रत्येक राज्यामधील लोक इथे पोट भरायला येतात आणि त्यांना मुंबईने कामधंदा दिला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नाव आणि पैसा कमावण्याची संधी मुंबईने दिली त्यामुळे मुंबई मध्ये रिकाम्या हाताने आलेले लोकं जाताना गोणी भरून पैसा घेऊन जातात आणि अशा प्रकारे त्यांना मोठं होण्याची संधी या मुंबईने दिली आहे आणि आज त्याच मुंबईवर काही बेईमान परप्रांतीय टांग वर करीत आहेत आणि इथले काही हरामखोर राजकारणी त्यांच्या सुरात सुर मिसळत आहेत. कोण कुठला सुशांत सिंह राजपूत बिहार वरून इथे नशीब आजमावायला आला. येताना काय तो बिहार वरून डबोलं घेऊन आला नव्हता त्याने जे काही थोडेफार पैसे कमावले ते इथेच येऊन कमावले मात्र हा पैसा त्याला राखून ठेवता आला नाही त्याने तो अय्याशीत उडवला आणि कंगाल झाल्यामुळे त्याला नैराश्य आले आणि त्यातून त्याने आत्महत्या केली पण त्याच्या आत्महत्येचे निमित्त करून काही लोक मुंबईला आणि मुंबई पोलिसांना गुन्हेगार ठरवीत आहेत. मुंबईची बदनामी करीत आहेत आणि मुंबईकर हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. मुंबई करानी हातात बांगड्या भरल्या आहेत का?  सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे बिहारी लोक मुंबई पोलिसांवर टीका करीत आहेत त्यांना इथे मुंबईने जर आश्रय दिला नसता, काम दिले नसते तर देशाच्या कुठल्याही राज्यात त्यांना कुणी भिक सुद्धा घातली नसती पण ज्या मुंबईने त्यांना रोजी रोटी दिली त्या मुंबईवरच ते उलटले त्यामुळे अशा बेईमान लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही त्यांनी बिहारला चालते व्हावे .मुंबईचे सर्वात जास्त उपकार आहेत ते बॉलिवूडवर! दिलीपकुमार, देव अमिताभ, राजेश खन्ना, खान मंडळी ते सुशांत सिंह पर्यंत सगळ्यांनाच मोठं होण्याची, नाव कमावण्याची संधी दिली तेंव्हा या बॉलिवूडवाल्यांना मुंबई चांगली वाटत होती आणि आता एका फालतू आत्महत्येचा केसमुळे संपूर्ण मुंबई वाईट झाली? कोण कुठली फडतूस कंगना राणावत आज मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर करतेय? तिची हिंमत तरी कशी झाली? मुंबईतील स्थिती जर पाक व्याप्त काश्मीर सारखी असती तर कंगना आज बॉलिवूड मध्ये नाही तर कुठल्यातरी कोठ्यावर दिसली असती. मुंबई बद्दल बोलण्याची कंगना सारख्या चारित्र्यहीन बाईची औकात आहे का? चित्रपटात काम मिळवण्यासाठी आपल्याला किती जणांसोबत झोपावे लागले हे जी बाई उघडपणे सांगते ती बाई मुंबई बद्दल बोलते आणि मुंबईकर हे सगळ सहन करतात हा प्रकारच संतापजनक आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट