
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी
- by Adarsh Maharashtra
- Feb 08, 2021
- 1087 views
मुंबई:महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत महाराष्ट्र आणि 175 पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आयसीडीएस ही केंद्र पुरस्कृत योजना असून 553 प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका अशा एकूण दोन लाखांच्या वर कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा न देता तुटपुंज्या मानधनावर अनेक कामे करून घेतली जातात पण त्यांना इतर राज्यांप्रमाणे मानधन मिळत नाही ते मिळाले पाहिजे तसे त्यांच्या अनेक अंगणवाडी केंद्र रिक्त जागा आहेत इतर सेविका व त्यांची जबाबदारी दिली जाते त्यांचे मानधन दिले जात नाही जबरदस्तीने कामे करून घेतली जातात पण त्यांचे मानधन रिक्त जागेवर काम करणाऱ्या सेविका ला मिळालेच पाहिजे मानधन मिळत नसेल तर त्वरित भरावे अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका तुटपुंज्या पगारावर काम करतात इतर राज्यांप्रमाणे त्यांना मांजर मिळत नसल्याची खंत व्यक्त करून त्यांची रिक्त पदे भरली जात नाहीत ही खेदाची बाब आहे मुंबईतील एका प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 147 पदे आहेत ते पैकी 137 अंगणवाडी सेविका काम करत असून नऊ पदे रिक्त आहेत जर-तर मदतनीस 140 पैकी फक्त 85 मदतनीस कार्यरत असून 61 पदे रिक्त असल्याचे समजते अशाप्रकारे महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राची काय काय परिस्थिती परिस्थिती असेल हे सांगता येत नाही ना वेळेवर मानधन नावेवर भाऊबीज नाईक शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिवाळी मे महिन्याची सुट्टी ही दिली जात नाही काम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे पगार मात्र कमी दिला जातो अशा द्विधा अवस्थेत व अधिकाऱ्यांच्या दडपणाखाली काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची महाविकास आघाडी सरकारने तरी तरी दखल घेऊन रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात अशी आग्रही मागणी प्रभाकर कांबळे यांनी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम