नाशिक येथे शिथीलतामुळे कोरोनाचे तीन पट रूग्ण

नाशिक (  प्रतिनिधी)- नाशिक शहरात शिथीलता  देण्यात आल्यानंतर मागील एक आठवड्यात रुग्णांची संख्या जवळपास तीन पटीने वाढले असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ झाली आहे. तर शहरात परवानगी न घेता आलेल्या काही पर्यटकांनाही शहरातील एका हॉटेलमध्ये मनपा प्रशासनाने क्वारटाईन केले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.मागिल १ मे रोजी प्रशासनाने यामध्ये काही सवलत दिल्यानंतर मागील संपूर्ण एक आठवड्यामध्ये शहरांमध्ये रुग्णांची संख्या तीन पट वाढली आहे. नाशिक शहरात एक मे रोजी 32 होते तर ती संख्या आता 156 वर येऊन पोहोचली आहे कमी जोखमीच्या असलेले रुग्ण 186 होते ते आता 616 वर जाऊन पोहोचले आहे. मालेगावच्या पाठोपाठ आता नाशिक शहरातही महामारी रेखा वाढत आहे. शहरामध्ये 6 ते 26 एप्रिल या कालावधीत कालावधीत फक्त हाच रुग्ण होते व सहा प्रतिबंधित क्षेत्र होते परंतु आता शहरांमध्ये एकूण 26 प्रतिबंधित क्षेत्र आहे.नाशिक शहरामध्ये एकूण चार हजार 463 प्रतिबंधित क्षेत्रातील घरी असून सुमारे 16,800 लोकसंख्या या क्षेत्रात आहे. महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्रात एकूण 78 वैद्यकीय प्रत केले तैनात केली आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 811 मुलांची तपासणी करण्यात आली आहे त्यातून 764 नमुने त्यांनी घेतलेले आहेत तर चार आरोग्य सेवक हे सापडले आहेत

दुसरीकडे नाशिक

नाशिक मनपा प्रशासनाने शहरात महामारी का प्रादुर्भाव वाढत असतानाच हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहराच्या व जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे इंग्लंड होऊन चार पर्यटक हे नाशिकमध्ये दाखल झाले ही गोष्ट मनपाच्या लक्षात येताच तातडीने महानगरपालिकेने जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन या रुग्णांना चौदा दिवसासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये क्वाराटाईन  केलेले आहे. इंग्लंडहून आलेल्या या पर्यटकांची मनपा प्रशासन चौकशी करत असून लवकरच याबाबतची अधिक माहिती समोर येणार आहे.

नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या 72वा पाहिजे 59 अहवाल निगेटिव्ह आढळून आलेले आहेत j11 वाल कुठे आहेत त्यामध्ये दिंडोरी येवला बागलाण तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट