
लाॅकडाऊन काळात भूरट्या चोरांनी संरक्षण जाळीवर हात साफ केला.
शहरातील वृक्षांची सूरक्षा वार्यावर
- by Adarsh Maharashtra
- Apr 21, 2020
- 726 views
मानवत :(प्रतिनिधी)मानवत शहरात नगर परिषेदेने मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण कार्यक्रम हाती घेऊन हरित व सूंदर मानवत शहर हि संकल्पना राबविली त्या मूळे नगर परिषेदेने आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षा रोपण करून सर्वच वृक्षाना संरक्षण जाळी बसविण्यात आल्या तर आज घडीला अनेक भागातील वृक्षांच्या जाळ्या लाॅक डाऊन च्या काळात चोरीला गेल्यामूळे वृक्षांचे जीवन धोक्यात आले आहेत तर अनेक भागातील झाडाना पाण्याची गरज असून त्या मूळे अनेक झाडे सूकत चाललेली आहे झाडांना संरक्षन कवचा बरोबर पाण्याची गरज लक्षात घेता
न.पा.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
आज शहराती शिवाजी नगरातील अनेक वृक्षा रोपण केलेल्या झांडाची संरक्षण जाळी भूरट्या चोरांनी चोरून नेल्याने वृक्षांची चिंता वाढली आहे.
याची काळजी घेऊन निसर्ग प्रेमी व,पक्षीमित्र पर्यावरणची काळजी घेऊन पक्षी मित्र राजेश कच्छवे , अच्यूत कच्छवे बळीराम कच्छवे यांनी वृक्षाची निगा राखून वृक्षांची काळजी घेत असल्याने या परिसरातील नागरीक समाधान व्यक्त करीत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम